उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या पुस्तकांतून मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळले !
उत्तरप्रदेशमधील योगी सरकारचा स्तुत्य निर्णय ! देशभर हा निर्णय घेऊन आक्रमणकर्त्यांचे पाठ्यपुस्तकातून होणारे उदात्तीरकण रोखायला हवे !
उत्तरप्रदेशमधील योगी सरकारचा स्तुत्य निर्णय ! देशभर हा निर्णय घेऊन आक्रमणकर्त्यांचे पाठ्यपुस्तकातून होणारे उदात्तीरकण रोखायला हवे !
जॉर्जिया राज्याच्या विधानसभेचे हिंदूंकडून आभार ! जेथे हिंदूंचा द्वेष करण्याचा प्रयत्न एका षड्यंत्राद्वारे केला जातो, अशा ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे !
काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिल्यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.
उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.
आम्ही एका धर्मनिरपेक्ष देशात रहात आहोत. येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्माचे मत आहे की, गाय दैवी आणि नैसर्गिक भल्याची प्रतिनिधी आहे. यामुळे तिची पूजा झाली पाहिजे – न्यायमूर्ती शमीम अहमद
हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्याच्या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्यामुळे यापुढील काळातही होणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यांच्या निवडणुकांत भाजपने हिंदुत्व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही !
संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !
खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !
ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदु समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहे.