कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
आज देश केवळ राजकीय संघर्षाला तोंड देत नसून एका मोठ्या कथानकांच्या युद्धाला (‘नॅरेटिव्ह वॉर’ला), मानसिक प्रभावाच्या युद्धाला (‘सायकॉलॉजिकल वॉर’ला) आणि माहितीच्या गैरवापरातून समाजमन नियंत्रित करण्याच्या जागतिक मोहिमेला तोंड देत आहे.