खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग !

पत्रकारितेमध्ये टीका करतांना भाषेचा स्तर राखला पाहिजे. ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेलवरून तो राखला गेला नाही. त्यामुळे हक्कभंग आणत असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात म्हटले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर यांची घेतली भेट : युक्रेनविषयी चर्चा !

या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.

Muzaffarnagar To Laxmi Nagar : मुझफ्फरनगरचे नाव पालटून लक्ष्मीनगर करा ! – भाजपचे आमदार मोहित बेनीवाल

मुळात अशी मागणी का करावी लागते ? देशात जेथे जेथे मुसलमान आक्रमणकर्त्यांची नावे आहेत, ती आतापर्यंत पालटली गेली पाहिजे होती ! जर तसे झाले नसेल, तर आता एका आदेशात संपूर्ण देशात ती पालटली गेली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला पाहिजे !

MLA Waheed Para : (म्हणे) ‘अमरनाथ यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते !’

पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?

२७ मार्चला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीची निवडणूक

२७ मार्च या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी असेल.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र घेण्यास सरकारकडून विलंब ! – विरोधकांचा आरोप

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मुख्यमंत्री कोट्यातील घर लाटल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा झालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र केव्हा घेणार ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

लोकप्रतिनिधींच्या सत्काराद्वारे ‘मराठा विरुद्ध ब्राह्मण’ वाद ब्राह्मण समाजाने पुसला ! – आमदार गोपीचंद पडळकर

मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने खासदार आणि आमदार यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला !

Tamil Nadu CM’s Statement : मी प्रतिज्ञा करतो की, हिंदी लादण्यास विरोध करीन !

राजकारणाच्या नावाखाली भाषेच्या आधारे देशात फुटीरतेची बिजे पेरणारे एका राज्याचे मुख्यमंत्री असणे, हे देशाच्या लोकशाहीला कलंकच म्हटले पाहिजे. राष्ट्रहितार्थ केंद्र सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

Bangladesh Textbooks Change : बांगलादेशाच्या निर्मितीमधील भारताच्या सहभागाची माहिती केली अल्प

बांगलादेशाचा भारतद्वेष थांबणारा नाही. त्याला भारताच्या शक्तीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे; मात्र भारत ती कधी करून देणार ? हाच प्रश्‍न आहे !

अमेरिकेचे व्यवहारवादी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.