धर्मांध इस्लामिक संघटना रझा अकादमीवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी !
अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी ! अशी मागणी का करावी लागते ?
अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी ! अशी मागणी का करावी लागते ?
अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्यांकडे केली होती मागणी : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
नक्षलवादी संघटनांची पत्रकाद्वारे धमकी ! अशा धमक्या येऊ नयेत, यासाठी नक्षलवादच समूळ नष्ट करायला हवा !
त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.
तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील हे आंदोलन तात्काळ मागे घेतले जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा कृषी कायदे संसदेत रहित केले जातील ! कायदे मागे घेणे, हा या आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी, श्रमिक आणि महिला यांचा विजय आहे.
हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली.
कोल्हापूरातील विशाळगडावर तर पुरातत्व विभागाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण झाले आहे. त्या विरोधात कधी जनसंघर्ष सेनेने आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे केवळ ब्राह्मणद्वेषापोटी विरोध करणे हे अनाकलनीय आहे !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना होणारा विरोध ही मोठी विकृती ! अशांवर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे !