नेपाळ सरकारचा राष्‍ट्रप्रेमी निर्णय जाणा !

नेपाळ सरकारने ‘इज्‍तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्‍या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्‍यांना भारतासह अनेक देशांनी त्‍यांच्‍या देशात येण्‍यास बंदी घातलेली आहे.

नेपाळ सरकारने मुसलमानांचा नियोजित धार्मिक कार्यक्रम ‘इज्तिमा’ केला रहित !

कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक देशांत बंदी असलेले कट्टर मुसलमान नेते आणि मौलाना येणार असल्याने घेतला निर्णय !

नेपाळमधील भूकंपात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क करत त्‍यांच्‍या भेटी घेतल्‍या.

नेपाळमध्ये ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप : जीवित हानीचे वृत्त नाही

या भूकंपाचे धक्के भारतात देहली आणि बिहार या राज्यांत जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये ५ ऑक्टोबरला एका घंट्यात ४ भूकंप झाले होते. 

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !

भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील भागांत जाणीवपूर्वक भडकावल्या जात आहेत दंगली !

उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेवर गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती होण्यासह तेथे मशिदी आणि मदरसे उभे रहात आहेत.

इस्रायलकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

इस्रायकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

नेपाळमधून सोन्याची तस्करी करणार्‍या चिनी लोकांकडे सापडले भारतीय आधारकार्ड !

बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्रे आणि अन्य सरकारी कागदपत्रे बनवून देणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा होणारा कायदा बनवण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !