पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही ! हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण !

प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्‍लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्‍चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्‍या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्‍या निःसंशय आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधातील हिंदूराष्ट्र सेनेच्या धडक मोहिमेला जळगाव येथे यश !

आंदोलनाच्या प्रभावामुळे प्रेमीयुगलांचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेहरूण तलाव येथे शांतता आढळली.

हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !

ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्‍या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !

सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !

सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?

कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?

चीनमध्ये बीबीसीवर बंदी !

चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.

भारतविरोधी ट्विटर खात्यांवर कारवाई करावीच लागेल ! – केंद्र सरकारची ट्विटरच्या अधिकार्‍यांना चेतावणी

ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या खात्यांवर कारवाई करण्यास नकार दिला.

उत्तराखंडातील हाहाःकार !

निसर्गावर जेव्हा जेव्हा बंधने घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तेव्हा तेव्हा निसर्गाने त्याच्या दुप्पट परतावा दिला आहे म्हणजे हानी केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वीज आणि पाणी मनुष्याची मूलभूत आवश्यकता मानली गेली, तरी त्यासाठी निसर्गावर नाही, तर मनुष्याने स्वतःवर बंधने घालणे आवश्यक आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ?

गेल्या काही वर्षांपासून देशात जो तो उठतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची आरोळी ठोकतो. अशी आवई उठवणार्‍यांवर सरकारने वेळीच कारवाई करायला हवी. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रपोगंडा देशहितासाठी बाधक ठरू शकतो !