पुणे – १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील, असा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे; मात्र अशी योजना महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने कार्यान्वित नसल्याने नागरिकांनी या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीमती ए.एस्. कांबळे यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे
सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे
नूतन लेख
- सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !
- शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !
- थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !
- नवी मुंबईत पाणीपुरवठा विलंबाने चालू झाल्याने रहिवाशांचे हाल
- स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या ज्ञानेश महारावांसह आयोजकांवर गुन्हे नोंदवा !
- Criminals Beg In Mumbai : मुंबई रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी भिकार्यांच्या वेशात समाजकंटकांकडून मागितली जाते भीक !