आजपर्यंत एकच धर्म होता, आहे आणि राहील तो म्हणजे हिंदु धर्म ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत
देवाची उरुळी येथे झालेल्या ‘हिंदु धर्मरक्षक’ मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या वेळी धर्मरक्षणाचे कार्य करणार्या धर्मवीरांना ‘गौरव पुरस्कार’ देण्यात आला.