Bhatkal Kidnapping : मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु तरुणीची सुटका करणार्या हिंदुत्वनिष्ठांविरुद्धच गुन्हा नोंद
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सत्तेत असल्याने तेथील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सत्तेत असल्याने तेथील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?
अशी मागणी का करावी लागते ? इतर धर्मियांच्या संदर्भात असे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.
राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथील धर्मांध मुसलमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हत्या करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचे काहीच भय राहिलेले नाही. अशांच्या मुसक्या आवळणे काळाची आवश्यकता !
अशा हिंदुद्वेष्ट्या पोलिसांना निलंबित करून काय उपयोग ? अशांना बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे !
पूर्वी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. त्या दृष्टीने या मशिदीचेही सर्वेक्षण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !
आपल्याला लहानपणापासून ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला गेला आहे. त्याचे अनुकरण आपण आजतागायत करत आलो आहोत. या तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’मुळे ‘हिंदु राष्ट्रा’ची काय हानी झाली आहे, ती आपण पहात आहोत.
‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.