मुंबईतील वस्त्यांमधील भेदक वास्तव !
मुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे !
मुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे !
हिंदूंच्या रक्षणासाठी विविध हिंदुत्वनिष्ठांसह आता स्वतः संतांनीही कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही प्रबोधनापर्यंत मर्यादित असलेल्या संतांचे कार्य आता संघर्षापर्यंत येऊन पोचले आहे. त्यांना तसे करायला भाग पाडणार्या काही धर्मविरोधी घटना…
हिंदू जी भूमिका घेणार, त्यावरून बांगलादेशातील हिंदूंचे भवितव्य ठरणार आहे. या घटनेनंतर तेथील हिंदू पेटून उठले आणि तेथील आंदोलन सशक्त आणि बळकट केले, तर बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीत मोठा पालट होईल.
‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हिंदूंची भयावह स्थिती…
दगडफेकीत घायाळ झाल्यावरही पोलिसांना काही करावेसे वाटत नाही, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !
२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
झारखंडमधील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व केंद्र सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आता पार पाडणे आवश्यक आहे !
हिंदूंनी स्वतःसाठी नाही, तर येणार्या पिढीसाठी एक ‘सुरक्षित मुंबई’ आणि ‘सुरक्षित भारत’ यांसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !
‘जय श्रीराम’ची घोषणा राष्ट्रीय संस्कृत संस्थानात नाही देणार, तर मग काय ‘जामिया मिलिया इस्लामिया’ अथवा ‘अलीगड मुस्लिम विद्यापीठ’ येथे द्यायची का ? हिंदूंच्याच देशात त्यांनाच हिंदु धर्मानुसार आचारण करू न देणे, हे संतापजनक !
नेरूळ येथे असलेली अवैध मशीद तोडण्यात यावी, तसेच शिवडी-लोहगडसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे पाडावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली.