आचार्य चाणक्यांप्रमाणे हिंदूसंघटन करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय !

हिंदूंच्या समस्यांवरील उपाय म्हणून आज हिंदु राष्ट्र स्थापनेचे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी देशातील शत्रूचा समाचार प्रथम घेतला नाही.

केरळमध्ये मुसलमान महिलांनी बुरखा न घातलेल्या हिंदु महिलेला बसमध्ये चढण्यास केला विरोध !

केरळ भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? केरळ राज्य इस्लामी राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने आताच भविष्यातील संकट ओळखून हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील व्हावे, असेच हिंदूंना वाटते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘दुर्गामाता दौडी’च्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर  !

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात अमरावती येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत…..

…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील एका ख्रिस्ती शाळेत हिंदु विद्यार्थ्याला ख्रिस्ती बनवण्याचे षडयंत्र !

ख्रिस्ती शाळा या हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचे अड्डे बनले आहेत, हेच अशा घटनांतून दिसून येते. ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या मुलांना पाठवायचे का ?’, याचा हिंदु पालकांनी विचार करावा !

समलैंगिकतेला बांध ?

‘समलैंगिकता हा आजार आहे’, हे प्रथम स्वीकारले पाहिजे, तर मग त्यातून बाहेर पडण्याचे उपचार मिळणे अशक्य नाही. निसर्ग आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधातील समलैंगिक संबंधांतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपचार घेणे आवश्यक !

घर सोडून जा, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल !

इस्रायल आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो, तसे भारताने आतापर्यंत केले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता आणि काश्मीरमध्ये हिंदू निर्धास्तपणे राहू शकले असते !

टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवणार्‍या धर्मांधास जमावाचा चोप : धर्मांधावर गुन्हा नोंद आणि अटक !

सहस्रो हिंदूंचे धर्मांतर करणारा, त्यांच्या सामूहिक हत्या करणारा, हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या आणि मंदिरांचा विध्वंस करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला आहे. तो पुसून टाकण्यासाठी परत असे कुणी करणार नाही, अशी कठोर पावले आता सरकाने उचलावीत !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल.