संपादकीय : मानवताहीन बांगलादेश

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कोठडी सुनावतांना तेथील न्यायालयाने त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा आदेश दिला होता. तरीही प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यास नकार दिला जात आहे. औषध आणि जेवण पुरवण्याची अनुमती दिली जात नाही.

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक ….

मुंबईतील वस्त्यांमधील भेदक वास्तव !

मुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे !

संपादकीय : संतांचे क्षात्रतेज !

हिंदूंच्या रक्षणासाठी विविध हिंदुत्वनिष्ठांसह आता स्वतः संतांनीही कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही प्रबोधनापर्यंत मर्यादित असलेल्या संतांचे कार्य आता संघर्षापर्यंत येऊन पोचले आहे. त्यांना तसे करायला भाग पाडणार्‍या काही धर्मविरोधी घटना…

संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे भवितव्य !

हिंदू जी भूमिका घेणार, त्यावरून बांगलादेशातील हिंदूंचे भवितव्य ठरणार आहे. या घटनेनंतर तेथील हिंदू पेटून उठले आणि तेथील आंदोलन सशक्त आणि बळकट केले, तर बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीत मोठा पालट होईल.

धर्मांधांच्या सावटाखाली आलेला मालवणी परिसर !

‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील हिंदूंची भयावह स्थिती…

यावल येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली ! 

दगडफेकीत घायाळ झाल्यावरही पोलिसांना काही करावेसे वाटत नाही, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! 

असुरक्षित होत चाललेली मुंबई !

२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

संपादकीय : झारखंडमध्ये ‘हिंदू कटेंगे’ ?

झारखंडमधील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व केंद्र सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आता पार पाडणे आवश्यक आहे !

मुंबईकर जागे रहा !

हिंदूंनी स्वतःसाठी नाही, तर येणार्‍या पिढीसाठी एक ‘सुरक्षित मुंबई’ आणि ‘सुरक्षित भारत’ यांसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !