पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !
कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
दिवसेंदिवस बहुसंख्य असलेले हिंदू आणि हिंदु धर्म यांची अतोनात हानी होत आहे.’ खालील लेखात त्याची कारणे आणि त्यावर लक्षात आलेले उपाय यांचा ऊहापोह केला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
लेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे !
जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्यासाठीच सनातन धर्म नष्ट केला पाहिजे. जर सनातन नष्ट झाले, तर अस्पृश्यताही नष्ट होईल, असे पुन्हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. ते राज्यपाल आर्.एन्. रवि यांच्या विधानावर प्रत्युत्तर देतांना बोलत होते.
‘गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्यावर लक्षात येते की, गणरायाच्या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात शुभागमन होत आहे..
फुटीरतावादी आणि राष्ट्रघातकी विचारसरणी असलेले स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर गरळओक केली. त्याचा योग्य तो वैचारिक समाचार सनातन धर्मीय घेत आहेतच; मात्र उदयनिधी यांच्या नादाला लागून लोकसत्ताकारांनी..
गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत.
‘एकमेकांशी काही संबंध नसलेल्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंसाचार होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा दोन धर्मांमध्ये फूट पडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या; परंतु यापैकी एका घटनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला…
उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! या हत्येला उत्तरदायी असणार्यांंना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !