भारतीय न्यायालयांत ‘रोमन न्यायदेवते’ऐवजी ‘भारतीय न्यायदेवते’ची प्रतिमा हवी !
देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
मी येथे आलो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. संघ आरक्षणाला विरोध करतो, हे पूर्णपणे खोटे आहे. संघ आरंभीपासूनच राज्यघटनेनुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे.
१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !
छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.
आळंदी येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…
माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार ! २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे !
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १८ डिसेंबर या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
सध्याची जागतिक परिस्थिती पहाता ज्याची मुळे भारतात आहेत, त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.