खरे राष्ट्रीय शिक्षण ! – लोकमान्य टिळक
‘मी राष्ट्राकरता मरण्यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्ट्रातील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हे ज्या शिक्षणाने होईल ते ‘राष्ट्रीय शिक्षण’ !
‘मी राष्ट्राकरता मरण्यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्ट्रातील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हे ज्या शिक्षणाने होईल ते ‘राष्ट्रीय शिक्षण’ !
‘रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्बई शहर’, असा एक निबंधच लिहिला. यात त्यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्तहस्तता आहे. बंगालमध्ये सर्वांत अल्प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगालीजनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवरायांचे असामान्य व्यक्तीमत्त्व बंगालीतून त्यांच्यासमोर मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ आणि त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आपल्या बांधवांच्या स्मृतीतून नष्ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्या बांधवांनी देश स्वतंत्र करण्यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्ही उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळक यांनी केला.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.
‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी हिंदूंचे संघटन केले. हा उद्देश गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावा !
पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …