लोकमान्य टिळक
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधू डॉ. सुहास आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधू डॉ. सुहास आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध
‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देण्यात येणार्या यंदाच्या ‘मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी हिंदूशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचवावा !
गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.
सध्याची जागतिक परिस्थिती पहाता ज्याची मुळे भारतात आहेत, त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.
शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.