बजरंग दलाच्या आंदोलनानंतर सांखळी येथील महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करण्याविषयी कडक सूचना

सांखळी येथील शासकीय महाविद्यालयाने गणवेश परिधान करण्यासंबंधी नवीन धोरण अंगीकारतांना विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची अनुमती दिल्याचे समजल्यावर बजरंग दलाच्या गोवा विभागाने महाविद्यालयाच्या या कृतीला जोरदार विरोध केला.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या यात्रेत अन्य धर्मियांच्या कुप्रवृत्तीपासून हिंदूंचे रक्षण करावे !

धर्मांध व्यक्ती अथवा गैरहिंदूंकडून हिंदूंच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थुंकी जिहाद (अन्नपदार्थांवर थुंकून ते ग्राहकाला देणे), लव्ह जिहाद यांसारखे प्रकार घडत आहेत, तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून देवतांची निंदानालस्ती करणे आणि अन्य धर्माची धर्मप्रसारासाठीची पुस्तके वाटणे..

हिंदू संघटित न झाल्यास देशाचे आणखी तुकडे होण्याची शक्यता ! – नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल

जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदु मातांनी शिवाजी महाराजांसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होणार आहे.

SC On Dara Singh Plea : सर्वोच्च न्यायालयात दारा सिंह यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी

वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि त्याची मुले यांना जाळल्याचे प्रकरण

अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !

धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !

बजरंग दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८३ जणांचे रक्तदान !

रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र-छावा’, हे पुस्तक आणि बजरंग दलाची दिनदर्शिका भेट देण्यात आली.

पुरुषार्थ जागृतीसाठी बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचलन !

‘गीता जयंती’चे औचित्य साधून बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. या वर्षी बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्‍हापूर येथे शौर्य संचलन उत्‍साहात !

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित शौर्य संचलन कोल्‍हापूर शहरात उत्‍साहात पार पडले.

बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी ! – हिंदु एकता आंदोलन

सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी.

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात वाशी (नवी मुंबई) येथे मोर्चा !

अशी मागणी करावी का लागते ? नवी मुंबई प्रशासन बांगलादेशी घुसखोरांना हाकलून का देत नाही ?