चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

काबूलमधील बाँबस्फोटांत १६ जण ठार

काबूलमधील बाँबस्फोटांत १६ जण ठार

काबूल येथे २५ मेच्या सायंकाळी एकापाठोपाठ एक अशा ४ बाँबस्फोटांमध्ये १६ जण ठार, तर २२ जण घायाळ झाले. मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत, तसेच प्रवासी व्हॅनमध्ये ३ बाँबस्फोट झाले.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

मुलाला कामावरून काढल्याच्या रागात वडिलांनी रुग्णालय फोडले !

मुलाला कामावरून काढल्याच्या रागात वडिलांनी रुग्णालय फोडले !

खासगी रुग्णालयात ३-४ जणांच्या टोळीने रुग्णालयावर आक्रमण करत तोडफोड केली. यामध्ये रुग्णालयाची पुष्कळ हानी झाली आहे.

चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद यांची सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा

महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद यांची सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा

धर्मसंसदेमुळे कारागृहात गेलेल्या माझ्या सहकार्‍यांसाठी संघर्ष करण्यासाठी हिंदु समाजाने साथ दिली नाही. हिंदु समाजाच्या योध्यांची स्थिती वाईट होत आहे.

नवज्योत सिद्धू यांनी केले आत्मसमर्पण !

नवज्योत सिद्धू यांनी केले आत्मसमर्पण !

वर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्धू यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

नायजेरियात प्रेषितांचा अवमान केल्याचे सांगत ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांकडून हत्या

नायजेरियात प्रेषितांचा अवमान केल्याचे सांगत ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांकडून हत्या

जगभरात कुठेही प्रेषित महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान झाल्याचे सांगत  जमाव कायदा हातात घेऊन अवमान करणार्‍यांचे जीवन संपवतो. कायद्याला न जुमानण्याची आणि पाशवी पद्धतीने हत्या करण्याची ही मानसिकता समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !  

धार्मिक स्थळांमधील प्रसाद आणि पाणी यांत विषप्रयोग करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन धर्मांध आरोपी दोषी !

धार्मिक स्थळांमधील प्रसाद आणि पाणी यांत विषप्रयोग करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन धर्मांध आरोपी दोषी !

धर्मांध हे त्यांच्या मुलांना जिहादचे बाळकडू देतात आणि नंतर हीच मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात !

(म्हणे) ‘सरसंघचालकांच्या बंगाल दौर्‍याच्या वेळी दंगली होऊ नयेत; म्हणून पोलिसांनी सतर्क रहावे !’

(म्हणे) ‘सरसंघचालकांच्या बंगाल दौर्‍याच्या वेळी दंगली होऊ नयेत; म्हणून पोलिसांनी सतर्क रहावे !’

बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?