चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या
तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
काबूल येथे २५ मेच्या सायंकाळी एकापाठोपाठ एक अशा ४ बाँबस्फोटांमध्ये १६ जण ठार, तर २२ जण घायाळ झाले. मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत, तसेच प्रवासी व्हॅनमध्ये ३ बाँबस्फोट झाले.
बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयात ३-४ जणांच्या टोळीने रुग्णालयावर आक्रमण करत तोडफोड केली. यामध्ये रुग्णालयाची पुष्कळ हानी झाली आहे.
चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
धर्मसंसदेमुळे कारागृहात गेलेल्या माझ्या सहकार्यांसाठी संघर्ष करण्यासाठी हिंदु समाजाने साथ दिली नाही. हिंदु समाजाच्या योध्यांची स्थिती वाईट होत आहे.
वर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्धू यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
जगभरात कुठेही प्रेषित महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान झाल्याचे सांगत जमाव कायदा हातात घेऊन अवमान करणार्यांचे जीवन संपवतो. कायद्याला न जुमानण्याची आणि पाशवी पद्धतीने हत्या करण्याची ही मानसिकता समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !
धर्मांध हे त्यांच्या मुलांना जिहादचे बाळकडू देतात आणि नंतर हीच मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात !
बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?