यापुढे भारताने पाकच्या सैनिकांना मारल्याच्याच बातम्या सातत्याने ऐकायला मिळाव्यात, ही अपेक्षा !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.
Jammu and Kashmir: Two soldiers killed in ceasefire violation by Pakistan along LoC in Rajouri district.https://t.co/vwD65JVACK
— TIMES NOW (@TimesNow) November 27, 2020
नायक प्रेम बहादुर खत्री आणि रायफल मॅन सुखबीर सिंह अशी या दोघांची नावे आहेत. पाकच्या गोळीबाराला नंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal