|

मंगळुरू (कर्नाटक) – मुंबईवरील २६/११ ला झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने येथे एका ठिकाणी भिंंतीवर चिथावणी देणारे लिखाण करण्यात आले होते. नंतर पोलिसांनी ते पुसून टाकले आणि अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता अन्य एका ठिकाणी पुन्हा अशाच प्रकारचे लिखाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
@compolmlr M’luru: Now, miscreants deface wall of court premises with graffiti https://t.co/0vNAjF9Oik
— Daijiworld.com (@daijiworldnews) November 29, 2020
एका निवासी इमारतीच्या भिंतीवर लिहिण्यात आले, ‘आम्हाला चिथावणी दिली, तर आमच्याकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना देशात आणल्या जातील. रा.स्व. संघ आणि मनुवादी यांच्याशी सामना करण्यास आम्हाला लष्कर-ए-तोयबा अन् तालिबानी यांना निमंत्रण देण्यास भाग पाडू नका. # लष्कर जिंदाबाद’, अशी धमकी देण्यात आली आहे.
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !