बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

राज्यातील उत्तर २४ परगणाच्या हलि शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपच्या सैकत भवाल या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण घायाळ झाले, अशी माहिती भाजपने ट्वीट करून दिली आहे.

न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावणार्‍या धर्मांधाला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा !

ग्रामपंचायतीमधील पोलीस शिपायाने वारंवार त्रास दिल्यामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.

रायबाग (जिल्हा बेळगाव) येथे भर बाजारपेठेत महिलेवर अ‍ॅसिड आक्रमण !

निर्दयतेची परिसीमा पार करणारी घटना ! समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून दिसून येते.

सावंतवाडी शहरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात टेम्पोचालक गंभीर घायाळ

कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले.

हिंदूंविषयी वादग्रस्त विधान करणारे अभिनेते योगराज सिंग यांना विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटातून काढले

ज्या चित्रपटांमध्ये हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान केला जातो, अशा चित्रपटांवरही हिंदूंनी बहिष्कार घातल्यास हिंदु धर्माचा अवमान करण्याचे धाडस कुणी करणार नाही !

गुरुकुंज मोझरी (जिल्हा अमरावती) येथे तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी भक्तांचे निषेध आंदोलन

राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुदेव भक्त आणि महिला यांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले.

वाकडमधील विकासकामावरून आमदार जगताप यांच्या समर्थकांचा सभागृहात गोंधळ

सभागृहात कसे वागायचे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणे अपेक्षित !

पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार

पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !

ममता बॅनर्जी यांनी नड्डा यांच्या वाहनताफ्यावरील आक्रमणाविषयी क्षमा मागावी ! – बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. बंगालची सुरक्षा करणे माझे दायित्व आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागणार आहे.