बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित न केल्याचा परिणाम !

मिदनापूर (बंगाल) – येथील कोंटाई भागामध्ये चालू असलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ झाले, असा आरोप भाजपने केल आहे. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दुसर्या एका घटनेत तृणमूलमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते शुभेंदु अधिकारी यांच्या नंदीग्राम येथील कार्यालयाची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित