चकमकीनंतर तिघांना अटक, तर चौघे पसार !
धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात, हे लक्षात घ्या !

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे पोलीस आणि कसाई यांच्यात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवर अनेक पोलीस ठाण्यांत गोहत्यांचे गुन्हे नोंद आहेत. (कसायांवर अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असतांना ते अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करत आहेत; कारण त्यांना कठोर शिक्षा होत नाही. सरकारने अशा कसायांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता हिंदूंनी करणे आवश्यक आहे आणि केंद्रातील भाजप सरकारने ती पूर्ण करून गाय आणि पोलीस दोघांचे अशा घटनांपासून रक्षण करावे ! – संपादक) पोलीस त्यांच्या ४ सहकार्यांचा शोध घेत आहेत.
येथील मायचा गावामध्ये काही जण गोहत्या करणार आहेत, अशी माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे पोचले असता त्यांच्यावर कसायांकडून गोळीबार करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देऊन घेरले. या गोळीबारात शाह आलम आणि गफ्फार या दोघांया पायाला गोळी लागली.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !