सर्वधर्मसमभावामुळे देशाची धर्मशाळा झाली !
स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’
स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’
राज्यघटनेपासूनच हिंदूंविषयी चुकीचे मत, सनातन हिंदु धर्म संपवण्याचे काम लोकशाहीत पद्धतशीरपणे चालू !, हिंदू स्वतःस काय समजतात, हा खरा प्रश्न आहे !
‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या माध्यमातून गडद होत चाललेले हिरवेकरणाचे संकट पहाता हिंदूंनी प्रत्युत्तर देण्यास सिद्ध व्हावे !
अधर्माचा पुरस्कार करणार्या शाम मानवांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना आव्हान दिले, हिंदु संतांच्या कार्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची मानहानी करण्याचा प्रकार म्हणजे नास्तिकांचे वैचारिक प्रदूषणच !
विधानसभेत किंवा लोकसभेत सनातनविरोधी वक्तव्य करणार्यांवर कारवाई करण्याचा कायदा करणे आवश्यक !
भारतात अल्पसंख्य असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या निधर्मीवादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांना मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही, हे लक्षात घ्या ! –
बांगलादेशामध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरी तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबणार नाहीत, हे लक्षात घ्या !
‘चर्च आणि मशीद सरकारी नियंत्रणात नाहीत, मग मंदिरेच का ?’ – महामंत्री मिलिंद परांडे यांचा सरकारला प्रश्न
काही वर्षांपूर्वीपर्यंत बंगाल ही भारताची सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानी होती; पण दुर्दैव, म्हणजे गेल्या काही दशकांपासून बंगालमधील परिस्थिती पाहिली, तर तेथे निवळ तेथे अराजक, हिंसाचार, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांविना वेगळे काहीच दिसत नाही.
हिंदूंच्या शक्तिपीठांमध्ये अहिंदूंचे काय काम ? जे गोमांस भक्षण करून येतात, त्यांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेश का द्यायला ? त्यामुळे असे फलक जर मंदिराच्या परिसरात लावले गेले, तर त्याच चूक ते काय ?