Love Jihad : उत्तरप्रदेशात मुसलमान तरुणाने हिंदु युवतीचेचे धर्मांतर करून न्यायालयात केला नोंदणी पद्धतीने विवाह !

हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते मुसलमानाशी विवाह करण्यास आणि त्याच्यासाठी धर्मांतर करण्यास सिद्ध होतात !

Bengal-Bhangar Violence : (म्हणे) ‘खोटे व्हिडिओ दाखवून भाजप बंगालची अपकीर्ती करत आहे !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

पीडित हिंदूंना भेटण्याऐवजी दंगलखोरांना चिथावणी देणार्‍या आणि त्यांना जिहादी शिक्षण देणार्‍यांसमवेत सार्वजनिक बैठक घेणार्‍या हिंदुद्रोही ममता बॅनर्जी !

Tensions In Bengal Over Saffron Flag : बंगालमध्ये बसगाडीवरील श्रीरामाचे चित्र असलेला भगवा झेंडा काढल्याने तणाव

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.

Villagers Vandalized Church In Bihar : सारण (बिहार) येथे शाळेच्या नावाखाली बांधण्यात येणारे चर्च गावकर्‍यांनी पाडले !

हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !

Shimla Thook Jihad : थुंकून चणे विकणार्‍या मुसलमानाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

हिंदूबहुल हिमाचल प्रदेशाला मुसलमानबहुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याचे पहिले लक्ष्य राजधानी शिमला आहे, हे लक्षात घ्या !

अभिनेते प्रकाश राज यांचे रा.स्व. संघ आणि हिंदू यांच्याविषयीचे खोटे कथानक !

इंडोनेशियामध्ये सर्वाधिक शांतता आढळते, ती केवळ बाली बेटावरच आहे; कारण तिथे केवळ हिंदु रहातात.

संपादकीय : राष्ट्रघाताकडून आत्मघाताकडे !

बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !

Jadavpur University Ram Navami Row : कोलकाता येथील प्रसिद्ध जादवपूर विद्यापिठाच्या परिसरात श्रीरामनवमी साजरी करण्यास विद्यापिठाने अनुमती नाकारली !

विद्यापिठात ईद आणि इफ्तार मेजवानी आयोजित होऊ शकते, तर श्रीरामनवमी का साजरी केली जाऊ शकत नाही ? – विद्यार्थ्यांचा प्रश्न

भारत मुसलमानबहुल देश असता, तर कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता ! – Archaeologist KK Muhammed

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

विशेष संपादकीय : हिंदु राष्ट्राची गुढी उभारूया !

गुढीपाडवा म्हणजे मांगल्य, नवचैतन्य, उल्हास आणि आनंदाचा दिवस. समस्त हिंदु समाज मग तो श्रीमंत असो वा गरीब, स्वत:च्या घरापुढे नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो.