Pakistan Defence Minister’s Claim :(म्हणे) ‘आम्ही भारताची ५ लढाऊ विमाने पाडली, याचे पुरावे सामाजिक माध्यमांवर उपलब्ध !’ – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ
सी.एन्.एन्.च्या पत्रकाराने असिफ यांना फटकारले !
सी.एन्.एन्.च्या पत्रकाराने असिफ यांना फटकारले !
सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमान घेतात, असेच चित्र दिसत असते आणि आता या योजनेतून मिळणार्या पैशांचा वापर जिहादी आतंकवादासाठी होत आहे !
आतंकवाद्यांच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ?
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडणार्या गुन्ह्यांचाही सुगावा लागू न शकणार्या पोलिसांना दुर्गम भागातील गुन्ह्यांचा सुगावा कधी लागेल का ? हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
जोपर्यंत जिहादी आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत देशातील जिहादी आतंकवाद संपणार नाही !
हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रातच जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचा योग्य तो समाचार घेतला जाईल !
यासंदर्भात एका अधिकार्याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
दिवाळीत करणार होते घातपात !
घातपातावरून अटक करण्यात येणार्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या आहेत !