काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.
आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता.
आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !
जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला काबुलमध्ये ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकच्या आकाशमार्गाचा वापर केला.
अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असलेले मौलवी मदरशांमध्ये मुलांना घडवत आहेत. त्यामुळे अशा मदरशांतून आतंकवादीच निपजणार नाही, तर काय ?
जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !
बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील खारीबाडी भागातून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.