मुंबईतील वर्ष १९९२ आणि १९९३ च्या घटनांमधील पीडितांच्या वारशांना हानीभरपाई देणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.

1993 Bomb Blast Case : वर्ष १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणातून आतंकवादी करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता

३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !

दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता ६ वर्षांपासून येरवडा कारागृहात असल्याची कारागृह प्रशासनाची माहिती !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात भरती करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तो १० दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता.

संपादकीय : दाऊदपर्यंत पोचला ‘अज्ञात’ !

सध्‍या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्‍याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्‍यांचे खरे चेहरे उघड झाले असते !

Mumbai Bomb Blast : मुंबई बाँबस्फोटातील आरोपीसमवेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने मेजवानी केल्याचा आमदार नीतेश राणे यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप !

देशावर आक्रमण करून निष्पाप लोकांना मारणार्‍या कटातील आरोपीसमवेत मेजवानी करणार्‍या लोकांवर पक्षाच्या अंतर्गतही कारवाई करण्यात यावी. असे प्रकार आतंकवादी कारवायांना खतपाणी घालणारे आहेत.

प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !

मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !

मुंबई साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना गुजरात येथे अटक !

गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे वृत्त ‘ए.एन्.आय्.’ वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !

(म्हणे) ‘वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता !’

हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !

पसार आतंकवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात येथे अटक

मुंबईतील वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण