(म्हणे) ‘वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता !’
हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !
हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !
मुंबईतील वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण
इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. देशाच्या मुळावर उठलेल्या अशा आतंकवाद्यांना सरकारनेच भारतात आणून फासावर लटकवावे !
सागरी सुरक्षेसंबंधीच्या यंत्रणांनी आपसांत समन्वय साधून कार्य केल्यास देशाची सुरक्षा अबाधित राहू शकेल !