दाऊदच्या हस्तकांद्वारे मुंबई आणि ठाणे येथे बनावट नोटांची छपाई, ६ ठिकाणी धाडी !
भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्या संबंधित आरोपींना कठोर शिक्षाच करायला हवी ! या यंत्रणेचे संपूर्ण जाळेच उद्ध्वस्त करायला हवे !
भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्या संबंधित आरोपींना कठोर शिक्षाच करायला हवी ! या यंत्रणेचे संपूर्ण जाळेच उद्ध्वस्त करायला हवे !
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी केलेल्या भूमी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्यासमवेत संबंध आहेत, असा आरोप त्यांचे माजी स्वीय साहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
दाऊदने किती विवाह केले, यापेक्षा त्याला भारतात कधी आणून फासावर कधी लटकवणार, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच भारतियांना वाटते !
गुटखा किंग जे.एम्. जोशी यांच्या साहाय्याने दाऊदने पाकिस्तानातील कराची येथे गुटखा आस्थापन स्थापन केले. गोवा गुटख्याचे मालक जे.एम्. जोशी आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे साथीदार यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
लाल महंमद भारतात बनावट नोटा पुरवतो, हे ठाऊक असूनही त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नव्हती, याचे उत्तर कोण देणार ? असे किती लाल महंमद देशात आणि भारताच्या शेजारी देशांत रहात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, यांचेही उत्तर कोण देणार ?
असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !
दाऊद इब्राहिम पाकमध्ये लपला आहे, याचे असंख्य पुरावे आणि माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. असे असतांना पाकमध्ये घुसून त्याला फरफटत भारतात आणण्याऐवजी अशा प्रकारे बक्षीस घोषित करण्याची वेळ भारतीय सुरक्षा यंत्रणांवर येणे, हे लज्जास्पद होय !
भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !