तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !
जगदंबे आलो तव चरणी शरण । ध्यास लागो सदैव होण्या तव स्मरण ।। कृपादृष्टी तुझी सर्वांवरी । देई आशिष स्थापण्या हिंदु राष्ट्र भूवरी ।।
जगदंबे आलो तव चरणी शरण । ध्यास लागो सदैव होण्या तव स्मरण ।। कृपादृष्टी तुझी सर्वांवरी । देई आशिष स्थापण्या हिंदु राष्ट्र भूवरी ।।
मी कंबर दुखत असतांना सेवा चालू केली. माझी कंबर दुखण्याची जाणीव न्यून होऊ लागली. ‘माझ्या कमरेत वेदना होत आहेत’, हे मी विसरून गेलो आणि ‘सेवा कधी पूर्ण झाली ?’, हे मला कळले नाही.
पू. मामांच्या चैतन्यामुळे त्यांच्या परिसरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. त्यामुळे साधकांचा सेवेतील उत्साह वाढतो आणि पू. मामांच्या अस्तित्वाने सर्वांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होतो.