विरार येथे जातीय तेढ निर्माण करणार्या फलकावरील लिखाण !

विरार – येथील मनवेलपाडा चौकात नवबौद्ध संघटनांच्या वतीने १ जानेवारी हा ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी तेथे मोठ्या फलकावर कोरेगाव भीमा येथील लढाईचा संदर्भ देत ‘मर्द महाराची कहाणी, चिंधड्या उडविल्या २५,००० पेशव्यांच्या त्या ५०० महारांनी’ असे लिहिण्यात आले होते. (प्रत्येक वेळी पेशव्यांच्या संदर्भात खोटा इतिहास पसरवून जातीयद्वेष वाढवणार्या अशा कार्यक्रमांना विरोध करायला हवा, तसेच अशा कार्यक्रमांना अनुमतीच द्यायला नको ! – संपादक)
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !