बाहेरचे खाणे !

वरचेवर बाहेरचे अन्न ग्रहण केल्यामुळे पोट बिघडते. वेगवेगळे आजार होतात. त्यावर उपाय करण्यासाठी पुन्हा वेगळा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रेमाचा ओलावा असणारे, घरी बनवलेले सात्त्विक अन्नच वेळ, पैसा, आरोग्य, शरीर सार्‍यांनाच वाचवेल, हे लक्षात घ्या !

आत्महत्येचा प्रयत्न आता गुन्हा नाही !

१ जुलै २०२४ पासून चालू झालेल्या देशपातळीवरील ३ फौजदारी कायद्यांमध्ये जुन्या ‘भारतीय दंड विधाना’च्या (‘इंडियन पिनल कोड’च्या) जागी ‘भारतीय न्याय संहिता’ आलेले आहे. भारतीय दंड विधानाचा प्रवास ‘भारतीय न्याय संहिता’ येथे येऊन संपला.

…अन्यथा गोवा जुगाराच्या अड्ड्यामध्ये रूपांतरित होणार नाही ना ?

गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात कॅसिनो आणि अमली पदार्थांच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केलेला ऊहापोह येथे देत आहे.

पुस्तकी ज्ञान आचरणात न आणल्यास ते व्यर्थच !

घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

स्वामी विवेकानंद यांचे जातीसंस्थेविषयीचे मत !

जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही.

गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

‘भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात देशाच्या धोरणांविषयी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यातील ४८ वे कलम ‘गोवंश हत्याबंदी’ याविषयीचे आहे. यात स्पष्ट म्हटले आहे,

श्रद्धा आणि धीर !

श्रद्धासूक्ताची द्रष्टा ‘श्रद्धा कामायनी’ आहे. ‘कामायनी’ म्हणजे कामना किंवा सात्त्विक िवचारांचे अधिष्ठान असलेली देवता, तीच ‘श्रद्धा’, असा ऋग्वेद रचनाकारांनी उल्लेख केलेला आहे.

जागतिक अशांततेला उत्तरदायी कोण ?

२१ व्या शतकात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर संयुक्त राष्ट्रांना सुधारणा कराव्याच लागणार आहेत. अन्यथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी ज्याप्रमाणे पर्यायांची निर्मिती झाली,

मुंबईतील मॉलमधील कॉफीत झुरळ सापडले !

पोलिसांनी उपाहारगृह व्यवस्थापक, वेटर (वाढपी) आणि इतर संबंधित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘अशा कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा इतर काही त्रास झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ?’ असा प्रश्न प्रदीप रावत यांनी विचारला.