Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती झाली बिकट !

भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्‍वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्‍या ! आताच जागृत व्‍हा आणि  प्रत्‍येक मतदारसंघात सहस्रावधींच्‍या संख्‍येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !

Bangladesh Durga Puja Idol Vandalised : बांगलादेशात श्री दुर्गापूजेसाठी बनवलेल्‍या मूर्तीची तोडफोड : जाळण्‍याचाही प्रयत्न !

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्‍यात बांगलादेशात हिंदू आणि त्‍यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !

Waqf Bill Amendment Bill : वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयकाच्‍या संदर्भात भाजपने स्‍थापन केले ७ सदस्‍यीय पथक !

भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍याक आघाडीने वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयक,२०२४ च्‍या संदर्भात ७ सदस्‍यांचे पथक स्‍थापन केले आहे. या पथकामध्‍ये उत्तराखंड, मध्‍यप्रदेश, हरियाणा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्‍या वक्‍फ बोर्डाचे अध्‍यक्ष आणि भाजप अल्‍पसंख्‍याक मोर्चाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीचे दोन सदस्‍य यांचा समावेश आहे.

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’

मिरज येथील भक्तजनांचे श्रद्धास्थान असलेले जागृत मंदिर ‘श्री काशीविश्वेश्वर देवालय’ !

सांगली-मिरजचे संस्थानिक सरदार पटवर्धन घराण्याचे कुलदैवत श्री गणपति असल्याने शिवलिंग आणि श्री गणेशमूर्ती एकत्र आहेत.

अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

चुरू (राजस्थान) जिल्ह्यातील सरदारशहर येथे ३० ऑगस्ट या दिवशी हिंदूंकडून काढण्यात येणारी धार्मिक मिरवणूक येथील मशिदीजवळ पोचल्यावर डी.जे. (संगीत यंत्रणा) लावण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले.

वादग्रस्त विधाने न थांबल्यास कार्यकर्त्यांना आवरता येणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत, तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचे जाईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चेतावणी दिली आहे

संपादकीय : पुन्हा हिंदु आतंकवादी ?

हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल ! सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे.