Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्थिती झाली बिकट !
भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्या ! आताच जागृत व्हा आणि प्रत्येक मतदारसंघात सहस्रावधींच्या संख्येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !