शिक्षणाची आवश्यकता आणि भारतीय शिक्षणशास्त्राची वैशिष्ट्ये !
चांगली माणसे सत्तेवर आली, तर राजकीय गुंड परस्पर विरुद्ध पक्षांचे असले, तरी त्यांना छळण्यासाठी कसे एकत्र येतात, ते आपण पहातच आहोत.
चांगली माणसे सत्तेवर आली, तर राजकीय गुंड परस्पर विरुद्ध पक्षांचे असले, तरी त्यांना छळण्यासाठी कसे एकत्र येतात, ते आपण पहातच आहोत.
योगतज्ञ दादाजी यांच्यामध्ये उत्साह आणि उमेद तरुण मनुष्याला लाजवण्या इतपत प्रखर आहे. आपल्या दैवी कार्यात एकही चूक होणार नाही’, याची सर्वतोपरी काळजी ते स्वत: जातीने घेतात.
लहानपणी साधारण ७ वर्षे मी तबला शिकलो. या कालावधीत पुष्कळ थंडी, पाऊस अथवा उकाडा असला, तरी मी नियमित तबला शिकण्यास जायचो.
‘कु. आकाश सिजू कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी येतो. तो ‘लाईव्ह’ सत्संगाची (सत्संगाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रसारण करणे) जोडणी करण्याची सेवा करत असतांना त्याची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. अभिनव गुरुराज शर्मा (वय १२ वर्षे) उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला आहे. त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांचा थोरला मुलगा सुजित रुग्णाईत असतांना, तसेच त्याच्या हृदयाचे शस्त्रकर्म करतांना त्यांनी पदोपदी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा अनुभवली. त्याविषयी त्यांचे हृदगत येथे पाहू.
एकदा भोज राजाने एका रत्नपारख्याला बक्षीस देण्याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्याने हिरे पारखण्यात अतुल्य चमत्कार दाखवला आहे.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी काही क्षण बोलल्यावरही बरे वाटणे आणि ‘त्यांच्यासारखी ऋषितुल्य व्यक्ती सनातन संस्थेत आहे, हे सर्व साधकांचे भाग्यच असणे’, असे वाटणे
नामजपाचे वेगवेगळे टप्पे असतात. नाभीतून होणारा नामजप हा पुढील टप्प्याचा आहे; म्हणून नाभीतून होणारा नामजपच करावा.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सांगोल्याहून गोवा येथे जाण्यासाठी गाडीत बसल्यापासून कार्यक्रमस्थळी पोचेपर्यंत माझी पुष्कळ भावजागृती होत होती. माझा नामजप आणि गुरुस्मरण अखंड होत होते.