पुणे येथील सारसबाग येथे ‘शिववंदने’चे नियोजन करणार्या हिंदु कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
नमाजपठण चालते, तर शिववंदना का चालत नाही ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
नमाजपठण चालते, तर शिववंदना का चालत नाही ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
‘मोबोस कंपाऊंड’ नावाने ओळखल्या जाणार्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांची या सव्वा दोन एकर जागेसाठी भांडणे होत आहेत.
हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या संभाजी गावडे या वरिष्ठ अधिकार्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिली.
सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसमवेत मदरशांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची धमक दाखवली पाहिजे.
वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आल्यापासून नेपाळचे अंतर्गत राजकारण अस्थिर झाले आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत नेपाळमध्ये १३ वेळा पंतप्रधान पालटले आहेत.
‘जय जय महाराष्ट्र माझा !’ असे केवळ महाराष्ट्र गीत गाऊन उपयोग नाही, तर महाराष्ट्र खर्या अर्थाने समृद्ध राज्य होण्यासाठी कायद्याची कडक कार्यवाही होणेही आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
छत्रपती संभाजीनगर हा जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे, हेच यातून सिद्ध होते. जिहादी आतंकवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचला असतांना तो रोखण्यासाठी सरकारने आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
धर्मांध हे हिंदूंच्या जिवावर उठत असूनही त्यांच्यावर तत्परतेने कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे धाडस होत नाही, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे !
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.
यापुढे जर ‘वेटिंग’ तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतांना आढळला, तर त्याला ४४० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.