मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय अधिकाधिक जनतेपर्यंत पोचावेत, यासाठी यापुढे भ्रमणभाष संदेशाद्वारे हे निर्णय नागरिकांना पाठवण्यात येणार आहेत. यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ सहस्र रुपये संमत करण्यात आले आहेत. माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाद्वारे यासाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !
राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !
नूतन लेख
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या !
- हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या ज्ञानेश महाराव यांच्याकडून जाहीर क्षमायाचना !
- नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !
- वर्ष २०१९ च्या ‘सरळ सेवा भरती’मधील उमेदवारांना एस्.टी.च्या सेवेत घेणार ! – गोगावले, अध्यक्ष, एस्.टी. महामंडळ
- महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’
- कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न