प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांचा अवमान केल्याचे प्रकरण
|

मुंबई – प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि अन्य हिंदु देवतांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांच्या कार्यालयात जाऊन भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडले. याविषयीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र प्रसारित झाला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो’, असे महाराव या वेळी म्हणाले. शिरवडकर यांनी त्यांना या वेळी चांगलेच धारेवर धरून खडसावले. त्यानंतर ‘भविष्यात प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ किंवा अन्य कोणत्याही देवतेविषयी अपशब्द काढणार नाही’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !