प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांचा अवमान केल्याचे प्रकरण
|

मुंबई – प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि अन्य हिंदु देवतांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांच्या कार्यालयात जाऊन भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडले. याविषयीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र प्रसारित झाला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो’, असे महाराव या वेळी म्हणाले. शिरवडकर यांनी त्यांना या वेळी चांगलेच धारेवर धरून खडसावले. त्यानंतर ‘भविष्यात प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ किंवा अन्य कोणत्याही देवतेविषयी अपशब्द काढणार नाही’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !