यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) व्यापारपेठेमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा ! – राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना मुंबई मेट्रोत २५ टक्के सवलत !

१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे.

शिर्डी येथील ग्रामस्थांचा बेमुदत बंदचा निर्णय मागे !

साई मंदिरात सुरक्षेसाठी सी.आय.एस्.एफ्.ची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी १ मेपासून बेमुदत बंदची हाक दिली होती; मात्र बैठकीनंतर बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’) आयोजित करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; १६२ दुचाकी जप्त !

येथे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणार्‍या टोळीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरांकडून ५५ लाख रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संशोधनात चिंता वाढवणारा निष्कर्ष !

समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासासाठी लागणारा वेळ अल्प झाला आहे; मात्र सतत होणार्‍या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तपासयंत्रणांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे ! – लेखक डॉ. अमित थडानी

शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदूंवर आघात करणार्‍या लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड  धर्मांतरण आदी समस्या हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या मुळावर उठल्या आहेत. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी हिंदु संघटनांचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे.

मित्रासमवेत दुचाकीवरून जाणार्‍या मुसलमान तरुणीच्या अपहरणाचा धर्मांधांचा प्रयत्न !

धर्मांधांना मुसलमान तरुणी हिंदु तरुणासमवेत दिसली, तरी ते सहन होत नाही आणि ते तिचे अपहरण करतात, तर दुसरीकडे ते हिंदु तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करून त्यांचे शोषण करतात !