पुणे येथील भंगारात निघणार्‍या जुन्या सरकारी वाहनांची संख्या ६० टक्क्यांनी अल्प !

या वाहनांचा आकडा अनुमाने २ सहस्र होता; परंतु प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांनी न्यून होऊन केवळ ८५६ वाहनेच भंगारामध्ये काढली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आर्.टी.ओ.) सूत्रांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत समावेश !

यापूर्वी वर्ष २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये मूल्यांकन झाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत आले आहे.

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !

निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सातारा येथील राधिका चौकातील नवीन रस्त्याला भगदाड !

निकृष्ट रस्त्यामुळे ठेकेदारावर कारवाईसाठी नागरिकांना वाट का पहावी लागते ? प्रशासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

खडकवासला धरणाच्या पाण्यात अस्थी विसर्जन !

लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्‍यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजीही घ्यायला हवी.

व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधकाला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मुर्जा यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धावरून रशियावर टीका केली होती, तसेच त्यांनी रशियन सैन्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून एका देशविरोधी संघटनेला समर्थन दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या चेतावणीनंतर ख्रिस्ती व्यक्तीकडून पदाचे त्यागपत्र !

धर्महानीच्या विरोधात चिकाटीने लढा देणार्‍या शंभुदुर्ग प्रतिष्ठानचा आदर्श समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घ्यावा !

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा कुमारी आणि सौभाग्यवती स्त्रियांनाही ‘श्रीमती’ म्हणण्याचा सल्ला!

शास्त्र, संस्कृती, परंपरा आदींमध्ये मनाने पालट करण्याऐवजी संत, धर्मशास्त्राचे अभ्यासक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे !

सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाकडून ४५ ठिकाणी काढण्यात आल्या फेर्‍या !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून १६ एप्रिल या दिवशी राज्यातील ४५ ठिकाणी भव्य फेर्‍या काढण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन सरकारकडून या फेर्‍यांवर बंदी घालण्यात आली होती.