कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ ! – राहुल चिकोडे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.

महावितरण कार्यालयाचा वीजदेयकातील भोंगळ कारभार !

ग्राहकाला अधिक रकमेचे देयक पाठवायचे आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकालाच हेलपाटे मारायला लावणे हे चीड आणणारे आहे. आस्थापनाच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !

साहिबगंज (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक !

जे पोलीस स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते हिंदूंचे रक्षण काय करणार ? यामुळे आता हिंदूंनीच स्वसंरक्षणार्थ सक्षम होणे, ही काळाची आवश्यकता आहे !

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन !

लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.

आपत्कालीन पाणीपुरवठा आराखडा सिद्ध करा !

‘एल् निनो’ प्रवाहाच्या प्रभावामुळे वर्ष २०२३-२४ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे विद्यापिठातील पदवी प्रदान समारंभ बंद होणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र ‘डीजी लॉकर’मध्ये (प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी ती नागरिकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याची सुविधा) उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा नोंद !

अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर केणीद्वारे अवैध वाळू उपसा आणि साठा करणार्‍या ३२ जणांवर गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ८१० कोटी रुपयांची विक्रमी मिळकतकर वसुली !

महापालिकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मिळकतकरापोटी ८१० कोटी रुपये ३१ मार्च २०२३ पर्यंत जमा झाले. ही रक्कम गेल्या ४० वर्षांतील विक्रमी मिळकतकर आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ६२८ कोटी रुपये होती.

चैत्र एकादशीनिमित्त पंढरपूर येथे ५ लाख भाविकांची मांदियाळी !

एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी, तर श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांनी केली.

परमोच्च त्याग आणि समर्पण भावना म्हणजे भगवा रंग ! – शरद पोंक्षे, अभिनेते

आदर्श कसा असावा ? ते सांगणारे उदाहरण म्हणजे प्रभु श्रीराम आहेत. राजकारण धुरंधर कृती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अवतारी पुरुषांनी हातात भगवा घेतला होता. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी अवकाश भगवेमय होते.