सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .

मुंबईत २६ नोव्हेंबरप्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची ‘ट्विटर’द्वारे धमकी !

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची धमकी ‘ट्विटर’वरून देण्यात आली आहे. गुजरातमधील जयुका नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समजते.

ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक ! – डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, देहू आणि वर्धा ही साहित्यिकांची … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कंस्ट्रक्शन टाईम्स अ‍ॅवॉर्ड २०२३’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव !

नागरी विकासात केली उल्लेखनीय कामगिरी

सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘सनातन धर्माची मुळे इतकी खोल आहेत की, कुणी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून पी.एफ्.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच आणि इतक्याच जलद गतीने शिक्षा होत राहिली, तर गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा लागेल !

हिंदूंना सुरक्षेविना काश्मीर खोर्‍यात काम करण्यासाठी भाग पाडणे, हा अमानुषपणा !

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र