राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

नवी देहली – पंतप्रधान महोदय, भारत जोडो यात्रेमध्ये काश्मिरी हिंदूंचे एक प्रतिनिधी मंडळ मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची दुःखद परिस्थिती मला सांगितली. आतंकवाद्यांच्या रडारवर असलेल्या काश्मिरी हिंदूंना कोणत्याही सुरक्षेविना खोर्यात जाण्यास भाग पाडणे, हे अमानुष पाऊल आहे. तुम्ही या प्रकरणी योग्य ती पावले उचलाल, अशी आशा आहे, असे पत्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
प्रधानमंत्री जी, भारत जोड़ो यात्रा के दौरान कश्मीरी पंडितों के प्रतिनिधिमंडल ने मुझसे मिलकर अपने दुखद हालात बताए।
आतंकियों की टारगेटेड किलिंग के शिकार कश्मीरी पंडितों को बिना सुरक्षा गारंटी घाटी में जाने के लिए विवश करना निर्दयी कदम है।
आशा है, आप इस विषय में उचित कदम उठाएंगे। pic.twitter.com/1LnxDkT8i9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 3, 2023
राहुल गांधी यांनी यात पुढे म्हटले आहे की, हत्यांमुळे काश्मीर खोर्यात भीती आणि निराशा यांचे वातावरण आहे. काश्मीर खोर्यात कामगारांना कोणत्याही सुरक्षेविना कामावर परतायला सांगितले जात आहे, हा त्यांच्यासमवतेचा निर्दयीपणा आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मिरी हिंदूविषयी आता कळवळा असल्याचे दाखवणारे राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस यांनी काश्मिरीच्या हिंदूंसाठी आतापर्यंत काय केले ?, हेही सांगायला हवे ! |
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !