कोटीशः प्रणाम !

• आज तुकारामबीज
• प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी
• मुंबई येथील प.पू. भाऊ करंदीकर यांची आज पुण्यतिथी
• अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंची आरती रोखली जाणे हे संतापजनक ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही ! आरती रोखण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? आरती रोखणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !

हप्ते घेण्यामध्ये खालच्या पोलिसांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग ! – मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी

भ्रष्टाचाराने पोखरलेली आणि राजकीय पक्षांच्या हातातले बाहुले झालेली पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? जर यंत्रणाच पोखरलेली असेल, तर ती कायद्याचे राज्य देईल का ? असे पोलीस कधीतरी भ्रष्टाचार संपवतील का ?

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली.

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

जयपूर येथे पोलीस अधिकार्‍याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न

एका हिंदु महिलेस अजमेर दर्गा येथून पाठवले पोस्ट पार्सल

अजमेर दर्ग्याकडून अनेक हिंदूंना गेल्या अनेक वर्षांपासून अशी पत्रे पाठवली जात आहेत. काही पत्रांसमवेत ‘मनीऑर्डर’चा फॉर्मही दिलेला असतो….

बार्शी येथील कपूरबा इलेक्ट्रॉनिक्सला ३० दिवसांसाठी टाळे ठोकले !

दुसर्‍यांदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास २ सहस्र रुपये दंड आणि गुन्हा नोंद करून ३० दिवसांसाठी दुकान बंद करण्यात येईल, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मिरज-शेणोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत् चाचणीत रेल्वे ताशी १५० किलोमीटर वेगाने धावली ! 

सध्या मिरज ते पुणे या मार्गावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण होत आले आहे.

मिठी नदीमध्ये संगणक, सीपीयू, २ नंबर प्लेट, २ डी.व्ही.आर्., प्रिंटर, तसेच अन्य महत्त्वाचे पुरावे सापडले

वाझेंच्या घरातून ६२ काडतुसे जप्त करण्यात आली; मात्र ती घरी कशी आली ? याचे उत्तर वाझे यांच्याकडून मिळाले नाही. तसेच सरकारी कोट्यातून वाझे यांना देण्यात आलेल्या ३० पैकी २५ काडतुसे गहाळ आहेत. याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही – एन्आयए

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर येथील पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनजागृती व्हावी, या हेतूने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘संत संपर्क’ या अभियान राबवण्यात येत आहे.