बांगलादेशी धर्मांधांचे आव्हान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !

विशाळगडावरील अतिक्रमण हटवून गडाचे संरक्षण आणि संवर्धन करावे, यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिवरायांचा वारसा असलेले गडकिल्ले वाचवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे पाऊल !

लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार करणार्‍या पुणे येथील पोलीस हवालदारावर गुन्हा नोंद

अशा वासनांध पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?

पालघरमध्ये जमावबंदीच्या अंतर्गत प्रथमच ४७ जणांवर धडक कारवाई

या अंतर्गत बोईसर, आलेवाडी, नांदगावजवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी धाड टाकून ४७ जणांवर कारवाई केली.

मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.

रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध लोकप्रतिनिधींना निवेदन

रंगपंचमीतील अपप्रकार रोखण्यासाठी समितीची लोकप्रतिनिधींना साद !

हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक ‘अ‍ॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्‍या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत.

पुणे येथील तुकाराम बीज सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच मंदिरात उपस्थित रहाण्याची अनुमती

या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २८ मार्च या दिवशी दिली.

कोणत्याही प्रकारच्या दळणवळण बंदीस विरोध ! – समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन

मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास ‘दळणवळण बंदीची सिद्धता करा’, असे निर्देश दिले आहेत, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमातून वाचण्यास मिळाले. व्यापारी गेल्या दळणवळण बंदीतून अद्याप सावरलेले नाहीत.

संत तुकाराम महाराज यांनी विमानाद्वारे सदेह वैकुंठगमन केल्याचे पौराणिक संदर्भ

काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले….