नागपूर येथे विविध विवाह समारंभात लोकांची गर्दी; महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाकडून ८ मंगल कार्यालयांवर कारवाई !
विवाह समारंभात वर्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला.
विवाह समारंभात वर्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास इतरांवर जरब बसेल.
दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेतले, तर अन्यही कायदे मागे घेण्याची मागणी होऊ शकते.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.
शहरात फास्टॅग सक्ती कशासाठी ?, याविषयी सरकार स्पष्टीकरण देत नाही.
सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून आपणही एकत्र आले पाहिजे.
आरक्षणाविषयीच्या कोणत्याही खटल्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये.
जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.
आतापर्यंत भारत ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निष्क्रीयच राहिला आहे ! फ्रान्स धर्मनिरपेक्षतेचे पालन होण्यासाठी कायदा करत आहे, हे भारताने आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घ्यावे !