विनामास्क ३१ डिसेंबर साजरा करणार्यांवर कारवाई
३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वीज वितरण सारख्या आस्थापनाने निधी नसल्याने जोडणी देता येत नाही, असे सांगणे हास्यास्पद आहे. असे असेल तर घेतलेल्या अनामत रकमेचे काय केले, तेही आस्थापनेने सांगितले पाहिजे.
स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री. विनायक जोशी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.
शवपेट्यांच्या विक्रीसाठी अशा प्रकारचे विज्ञापन करण्याची कल्पना ही केवळ विकृतीमुळेच सुचू शकते ! पाश्चात्त्यांमध्ये नैतिक मूल्यांचा किती अभाव आहे, हेच यातून लक्षात येते; मात्र तरीही भारतीय पाश्चात्त्यांना आदर्श समजतात !
हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.
भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !
पाद्रयांच्या अशा अमानुष कृत्यांकडे पहाता परदेशात त्यांच्यावरील ख्रिस्त्यांचा विश्वास उडालेला आहे, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !
घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !
बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल – महापौर, मुंबई
भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !