वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा
प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !
प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !
पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारे आता बोलतील का ?
जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण !
खाण कामगारांच्या हत्येची जबाबदारी सुन्नी समाजातील इस्लामिक स्टेटने घेतली असूनसुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतावर टीका करून इम्रान खान वस्तूस्थिती लपवू शकत नाहीत ! शिया संघटना यास विरोध का करत नाहीत ?
धर्मांधांची जिहादी वृत्ती उघड करणार्यांना धर्मांध कधीतरी जिवंत ठेवतील का ? असे धर्मांध मानवतेचे शत्रू असून जगाने आता त्यांच्याविरोधात संघटित होऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !
पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !
पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !
पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.