भारताशी पुन्हा व्यापार करण्याची पाकची घोषणा !

भारताशी पुन्हा व्यापार करण्याची पाकची घोषणा !

संकट आल्यावर पाकला भारताची आठवण येते; मात्र जिहादी आतंकवाद थांबवण्याचा विचार पाकला का येत नाही ? आतंकवाद थांबल्याविना भारताने पाकला कोणतेही साहाय्य करण्याची गांधीगिरी करू नये !

पाकमध्ये पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी पोचलेल्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की  

पाकमध्ये पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी पोचलेल्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की  

लोकांनी सांगितले की, हे लोक साहाय्यासाठी नाही, तर छायाचित्रे काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरला प्रांताचा दर्जा देणारे संशोधन विधेयक पाकने घेतले मागे !

पाकव्याप्त काश्मीरला प्रांताचा दर्जा देणारे संशोधन विधेयक पाकने घेतले मागे !

स्वत:च्या उत्कर्षासाठी भारताची स्वायत्तता स्वीकारण्यातच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे हित आहे. भारताने कूटनीतिक मार्गांनी हे तिला पटवून देणे आवश्यक आहे !

पाकिस्तानची टी. राजा सिंह यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी

पाकिस्तानची टी. राजा सिंह यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी

पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी मौन बाळगतो !

वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ५८५ लोकांना अटक !

वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ५८५ लोकांना अटक !

भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

(म्हणे) ‘कश्मीरप्रश्‍नी युद्ध हा पर्याय नसून आम्हाला शांतता हवी आहे !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान नक्राश्रू

(म्हणे) ‘कश्मीरप्रश्‍नी युद्ध हा पर्याय नसून आम्हाला शांतता हवी आहे !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान नक्राश्रू

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला २५ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला २५ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३ दिवसांचा अंतरिम जामीन संमत केला आहे.