१० वर्षांची शिक्षा झालेला आतंकवादी हाफिज सईद कारागृहात नाही, तर घरात !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.
पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?
पाक सरकारने संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांवर असलेल्या लिखाणाविषयी नवे नियम लागू केले आहेत. यामुळे फेसबूक, गूगल आणि ट्विटर यांनी पाकमधील त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.
पाकमधील स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई भागात चालू असलेल्या उत्खननात १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर आढळून आले आहे. येथील डोंगराळ भागात पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी हे मंदिर शोधले आहे.
हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !
पाकच्या बलुचिस्तानच्या तुर्बत भागात पाकच्या सैन्याने मुल्ला ओमर या जिहादी आतंकवाद्याला आणि त्याच्या मुलाला ठार केले. मुल्ला ओमर लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल या आतंकवादी संघटनांना साहाय्य करत होता.
पाकसारखा इस्लामी देशही त्याच्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी शरीयत न्यायालय स्थापन करून त्याद्वारे हातपाय तोडण्याची, भर चौकात बांधून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत नाही, यावरून त्यांचे शरीयत प्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते !
जेथे हिंदू मोठ्या संख्येने असतात आणि ‘शांतीपूर्ण’ समाज १-२ टक्केच असतो, तेथे तो शांततेने रहातो; मात्र जेथे तो १५ ते २० टक्के होतो, तेथे तो बहुसंख्यांकांना त्रास देऊ लागतो ! संपूर्ण पाकमध्ये हाच समाज बहुसंख्य असल्याने एकूण पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहारच होत आहे, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे !
पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणार्या इम्रान खान यांना पुढे हिंदूच शिल्लक रहाणार नसल्याने अशा शुभेच्छा देण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही, हेही तितेकच सत्य आहे !
आमच्याकडे असलेल्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत आहे, तसेच या आक्रमणात मुसलमानांची कोणतीही हानी होणार नाही, अशी धमकी पाकचे वादग्रस्त रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला दिली. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकला आता सरकारने धडा शिकवावा !