
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये ९ जानेवारीच्या मध्यरात्री राजधानी इस्लामाबाद, कराची, मुलतान, रावळपिंडी आदी अनेक शहरांमधील वीज गेल्याने तेथे अंधार पसरला. अचानकपणे झालेल्या ‘ब्लॅकआउट’मुळे पाकमध्ये युद्धाच्या स्थितीची चर्चा चालू झाली होती; मात्र ‘पॉवर ट्रिपींग’मुळे ही समस्या निर्माण झाल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यावर योग्य कारण कळाले. याआधीदेखील वर्ष २०१५ मध्ये अशीच घटना घडली होती. त्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे अनेक घंटे वीजपुरवठा खंडित झाला होता.
पाकचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी आरोप केला की, देहलीतील शेतकर्यांच्या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे जावे म्हणून भारतानेच वीज पुरवठा खंडित केला. (जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण ! – संपादक)
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार