चिनी नागरिकांना लक्ष्य करणार्या ‘बलुच लिबरेशन आर्मी’वरून चीनने पाकला ठणकावले !
‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.
‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.
यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !
चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !
बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार २१ मार्च या दिवशी ७ भारतीय मासेमार त्यांच्या नौकेद्वारे पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसले.
भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले.
पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित होऊन बराच काळ लोटला आहे; मात्र पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेवर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.