मुसलमानबहुल भागात पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी मुसलमानच ठेवावा !

काँग्रेसच्या राज्यात सच्चर आयोगाने अशाच प्रकारची शिफारस केली होती, तीच शिफारस आता अल्पसंख्यांक मंत्रालय करत असेल, तर अद्याप या मंत्रालयात काँग्रेसी मानसिकतेचे अधिकारी आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण : न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

उज्जैन येथे नाथ संप्रदायाच्या पंच पीर समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !

मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.

हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे तिहार कारागृह परिसरातून अपहरण

देशातील प्रमुख अशा राजधानी देहलीतील या कारागृहामध्ये अशा प्रकारची घटना होणे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! इथे असणारे जिहादी आतंकवादी आणि मोठे गुन्हेगार यांना कुणी अशा प्रकारे पळवून नेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांची क्षमायाचना ! – अखिल चित्रे, मनसे

‘अ‍ॅमेझॉन’ने त्यांच्या सर्व ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर मराठी भाषेचा समावेश करण्याच्या आश्वासनासह ‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांच्याकडे क्षमायाचना करण्यात आली, अशी माहिती मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.   

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस सर्व समाजाने हातभार लावावा ! – प.पू. सुंदरगिरी महाराज

अयोध्येत श्रीराम मंदिराची होत असलेली उभारणी सर्व देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशवासियांकडून मंदिर उभारणीस सढळ हाताने साहाय्य केले जात आहे. त्यामुळेच श्रीमंतासोबत गोरगरिबांचा निधी महत्त्वाचा आहे.

अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येत नसेल, तर भाजपने हिंदु प्रदेश निर्माण करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

काश्मीरमध्ये हिंदू अल्प झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. इस्लाम धर्मियांच्या वाढत्या संख्येला वेसण घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा त्वरित आणावा.

मुंबई येथे प्रेमसंबंधातून धर्मांधाकडून युवकाची हत्या 

एका घटस्फोटित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून मुबारक प्यारेजहान सय्यद या २० वर्षीय धर्मांधाने आरे कॉलनी येथे रवी साबद या युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुबारक याच्यासह अमित शर्मा नावाच्या युवकाला अटक केली आहे.