Mayawati On Waqf : (म्हणे) ‘वक्फ दुरुस्ती विधेयक संमत करण्यात केंद्र सरकारची घाई !’
वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?
वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?
या जगात इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला, तर ईशान्य भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार आमीष दाखवून झाला, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. भारतात या दोन्ही गोष्टी आज चालूच आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !
८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !
८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !
नुकत्याच झालेल्या महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अशाच प्रकारची बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली होती, त्यामुळे सरकारला हे अशक्य नाही !
या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्याचे धैर्य सरकारने दाखवले पाहिजे !
अयोध्येच्या श्रीराममंदिरात विराजमान असलेल्या श्री रामलल्लाला प्रतिदिन सूर्यतिलक लावला जाईल. सूर्यतिलक येत्या रामनवमीपासून म्हणजे ६ एप्रिलपासून चालू होईल.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अन्य शासनकर्त्यांनी शिकले पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे, असेच देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून दिसून येते. त्यावरून धर्मांधांमध्ये हिंदुद्वेष किती ठासून भरलेला आहे, हे लक्षात येते !
अशा खासदारावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्याची खासदारकी रहित केली पाहिजे, तरच इतरांना अशा प्रकारचे विधान करण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची जाणीव होईल !
संपूर्ण देशातच रस्त्यावर नमाजपठणाला कधीच अनुमती असू नये. कुणी तसे करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !