जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !
जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !
केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !
दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.
जिहादचा पुरस्कर्ता असलेल्या पाकच्या मुसक्या आवळणे, हाच या समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !
जम्मूमध्ये ६, तर काश्मीरमध्ये १ मतदारसंघ वाढला !
स्थलांतरीत काश्मिरी हिंदूंसाठी २ जागा राखीव
जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट केल्याखेरीज भारतातील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !
जम्मू येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !