केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !
लव्ह जिहाद, धर्मांतर, जिहादी आतंकवाद या माध्यमातून स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणार्या धर्मांध मुसलमानांकडून याहून वेगळी कोणती अपेक्षा करणार ?
या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांना दोषींवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्हटले आहे.
समान नागरी संहितेसाठी देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. आम्ही गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर संकल्प केला होता की, निवडून आलो, तर समान नागरी कायदा लागू करू, याचा मसुदा बनवण्यासाठी समितीची नेमणूक करू.
बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीने आरोप फेटाळले !
अशा विकृत वासनांधांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच सतत अशा घटना घडत आहेत. याविरोधात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
ही घटना ‘द केरल स्टोरी’ चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणेच असतांना ‘मुसलमानांना चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने चित्रित केले आहे’, असा आरोप करणार्यांना आता काय म्हणायचे आहे ?
हिंदु मुलींना धर्मशिक्षण दिले, तरच असले प्रकार थांबतील, हे निश्चित !
हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ?