सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती
सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.
सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.
सौरयागाच्या वेळी श्री. वझेगुरुजी मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी त्यांच्यामध्ये मला फिकट गुलाबी रंगाच्या उजव्या सोंडेच्या गणपतीचेे दर्शन झाले.
आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’
रामनाथी आश्रमातील पुरोहित साधक यांनी म्हटलेली विष्णुस्तुती यांच्या ध्वनीफिती आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना ऐकवण्यात आल्या. ‘त्याचा त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला.
तिसर्या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे जिवाचे क्षण होऊ शकते.
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचे कारण.
अणूबॉम्बसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे.
प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.
समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील काशीविश्वेश्वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला.